[ad_1]
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे पावसाने दडी मारल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.
[ad_2]
दुष्काळग्रस्त जत तालुक्याच्या गावात पहिल्यांदाच पोहचले कृष्णा नदीचे पाणी; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा
by Dharashiv
Published On: August 14, 2023 12:37 am

---Advertisement---






