[ad_1]
मराठा आरक्षण मिळेपर्यंत पाणी पिणार नाही. जे होईल त्याची जबाबदारी सरकारची असेल, असा निर्वाणीचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे. 6 कोटी मराठ्यांवर केसेस दाखल करणार का? असा तिखट सवालही त्यांनी सरकारला केला.
[ad_2]
मराठा आरक्षणासाठी मंत्रालयाच्या गेटला आमदारांनीच ठोकलं टाळं
by Dharashiv
Published On: November 1, 2023 11:13 pm

---Advertisement---






